आयुष्यमान भारत योजना
आयुष्यमान भारत योजनामध्ये लाभार्थी कुटुंबाला मिळतो पाच लाख रुपयाचा फायदा
सरकार लोकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणत आहे यामध्ये आयुष्यमान भारत योजना ही खूप चांगली योजना आहे या योजनांमध्ये लाभार्थी कुटुंबाला पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचाराची सोय मिळते. यामध्ये कोणत्याही गंभीर आजाराचा उपचार अगदी मोफत होतो. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे
आयुष्यमान भारत योजना या योजनेमध्ये कुटुंबाला पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार शासनाकडून केला जातो. यामध्ये प्रत्येक गंभीर आजारांचा समावेश आहे. या योजनेमध्ये खाजगी तसेच शासकीय दवाखान्यांचा समावेश असतो. गंभीर आजारांमध्ये आर्थिक अडचणींमुळे लोकांचे जीव जाऊ नयेत या उद्देशाने ही योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे.
आयुष्मान भारत योजना मध्ये सामील कसे होता येते
आयुष्यमान भारत योजना ही गरीब लोकांसाठी राबवली जाते 2011 मध्ये गरीब लोकांच्या सर्वे मध्ये या योजनेसाठी कुटुंबांची निवड करण्यात आली होती त्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.
अधिक माहितीसाठी आयुष्मान भारत योजना ची अधिकृत वेबसाईट खाली दिले आहे.
👇👇👇
Tags:
Aayushman Bharat Yojana